मन आणि जीवन बदलून टाकणारी अहिंसेची ताकद – प.पू. श्री मुकेश मुनीजी म. सा.!
पुणे, आपल्या आगम शास्त्रांत स्पष्ट सांगितले आहे की – “अहिंसा सर्व धर्मांचा शिरोमणी धर्म आहे.” कारण हिंसा ही सर्व दु:खांची मूळ आहे आणि अहिंसा ही सर्व सुखांची, शांतीची व मोक्षाची जननी आहे. अहिंसा म्हणजे फक्त प्राणी न मारणे एवढेच नव्हे तर मन, वचन आणि काया यांनी कुणालाही दुखावू न देणे. • मनात द्वेष ठेवला तरी … Read more