श्री राजेश डेम्बला यांच्यासोबत एआय आणि संस्थापकांची मानसिकता – ४००+ उपस्थितांना प्रेरणा देणारा एक जबरदस्त सत्र

१२ एप्रिल २०२५ रोजी, पुणे गुजराती युथ फोरम (पीजीवायएफ) ने “एआय आणि संस्थापकांची मानसिकता” या विषयावर एक प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात दूरदर्शी उद्योजक आणि वक्ते श्री राजेश डेम्बला यांचा समावेश होता. या कार्यक्रमात त्यांनी कोंढवा बुद्रुक, पुणे येथील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर येथील भव्य क्रोम बँक्वेट येथे सहभाग घेतला.

पुणे के लिए गर्व की बात – विजयजी भंडारी के नेतृत्व में नवकार महामंत्र दिवस इतिहास के स्वर्णिम पन्नों पर अंकित!

पुणे, जीतो अपेक्स द्वारा आयोजित नवकार महामंत्र दिवस का भव्य और सफल आयोजन संपन्न हुआ। इस ऐतिहासिक कार्यक्रम की सफलता के बाद जीतो अपेक्स प्रेसिडेंट विजयजी भंडारी को उनके मित्रगण और परिवारजनों से ढेरों बधाइयां और शुभकामनाएं मिलीं। नवकार दिवस के इस महत्वपूर्ण कार्यक्रम में स्वयं प्रधानमंत्री की उपस्थिति ने इसकी गरिमा को और बढ़ाया।

नाविन्यता, सर्जनशीलता, व्यवस्थापन व नेतृत्व क्षमता वाढण्यासाठी ‘टेकफेस्ट’सारखे उपक्रम महत्वपूर्ण : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील तीन दिवसीय ‘टेकफेस्ट-२०२५’ महोत्सवाचे आयोजन पुणे: सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटच्या एमसीए व एमबीए विभागाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील टेकफेस्ट-२०२५चे आयोजन करण्यात आले होते. समाजाच्या कल्याणासाठी तांत्रिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित हा तीन दिवसीय राष्ट्रीय महोत्सव ‘सूर्यदत्त’च्या बन्सीरत्न सभागृहात नुकताच यशस्वीपणे पार पडला.

पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने अहिंसा पुरस्कार स्वामी गोविंद देवगिरी, डॉ श्रीपाल सबनीस् आणि श्री रघुनाथ ढोले यांना समारंभ पूर्वक प्रदान !

पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे अहिंसा पुरस्कार जे शाकाहारी व्यक्तींना आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असलेल्या महानुभावांना दिले जातात . यावर्षी स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांना अध्यात्मिक क्षेत्रातील, ज्येष्ठ साहित्यिक आणि ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांना साहित्य क्षेत्रातील, तसेच श्री रघुनाथ ढोले यांना पर्यावरण क्षेत्रातील … Read more

व्यापार आणि उद्योग धोरणात दूरदृष्टीची गरज

भारतासारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या देशासाठी उद्योग आणि व्यापार धोरणात दूरदृष्टी असणे अत्यंत आवश्यक आहे. याच अनुषंगाने केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी नुकतेच भारतीय स्टार्टअप्स, युवा वर्ग आणि देशातील व्यावसायिक धोरणावर महत्त्वपूर्ण निरीक्षण व्यक्त केले.