ग्रंथ, ग्रंथपाल आणि वाचक यांचा त्रिवेणी संगम म्हणजे ग्रंथालय – डॉ अशोक कुमार पगारिया !

प्रीतम प्रकाश महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन संपन्न ! भोसरी, भोसरी येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयामध्ये भारतातील ग्रंथालयाचे जनक डॉ एस आर रंगनाथन यांच्या जन्मदिनानिमित्त संपन्न करण्यात येणारा “ग्रंथपाल दिन” उत्साहात साजरा करण्यात आला,या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया यांनी डॉ एस. आर .रंगनाथन यांच्या पवित्र स्मृतिस अभिवादन करून त्यांच्या ग्रंथालयाचे संदर्भातील … Read more

वाणीभूषण प. पु. प्रीतीसुधाजी म.सा. का जन्मोत्सव नाशिक रोड में उत्साह के साथ संपन्न !

नाशिक रोड देवलाली (नाशिक रोड) स्थित श्री. कलापूर्णम संस्कार भारती वाणीभूषण प. पु. प्रीतीसुधाजी म.सा. का जन्मोत्सव श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फ्रेंस चतुर्थ जोन महाराष्ट्र प्रांत द्वारा आयोजित चातुर्मास के दौरान बड़े ही उत्साह के साथ मनाया गया। यह समारोह 1 अगस्त को संपन्न हुआ। इस अवसर पर महाराष्ट्र प्रांत चतुर्थ जोन के … Read more

नामको रुग्णालयात सुप्रा-मेजर शस्त्रक्रिया यशस्वी !

७.५ किलोची गाठ काढून महिलेचा जीव वाचवला ! नाशिक, आदिवासी भागातील मध्यमवयीन महिला गेल्या काही दिवसांपासून पोटदुखी आणि भूक न लागणे या त्रासांनी त्रस्त होती. तिला नामको रुग्णालयात दाखल करण्यात आले. कॅन्सर सर्जन डॉ. अमोघ काळे यांनी तिची प्राथमिक तपासणी करून तिला पोटाची सोनोग्राफी व इतर काही तपासण्या करण्याचा सल्ला दिला. प्राथमिक सोनोग्राफीत या महिलेच्या … Read more

अर्हम विज्जा प्रणेता परम श्रद्धेय गुरुदेव उपाध्याय श्री प्रवीण ऋषिजी महाराज साहब के पावन सान्निध्य में ReligiousRaaga Story Books शृंखला के प्रथम दो भागों का लोकार्पण सुसम्पन्न !

लोकार्पण संघ अध्यक्ष श्री अनिल जी नाहर, स्वागत अध्यक्षा सौ. राजश्री जी पारख, उपाध्यक्ष श्री सुरेन्द्रजी संचेती, मंत्री श्री पवनजी भंडारी तथा दिवाकर प्रभात इंटलेक्ट एलएलपी के निदेशक श्री राजेश सुराना, श्री आलोक मुणोत, श्री पारस सुराना एवं श्रीमती सुषमा सुराना द्वारा किया गया। सौ. राजश्री जी पारख ने गुरुदेव के चरणों में तथा श्रीमती … Read more

क्रोध : स्वयं का सबसे बड़ा शत्रु – जिनशासन प्रभाविका प. पू. चैतन्यश्रीजी म. सा. !

पुणे, प. पू. चैतन्यश्रीजी म. सा. ने अपने प्रवचन में क्रोध को जीवन का सबसे बड़ा शत्रु बताते हुए कहा कि यह प्रीति का नाश करता है और जीवन को खतरे से भर देता है। आपश्री ने समझाया कि जिस तरह अंधेरे को दूर करने के लिए रोशनी की जरूरत होती है, उसी तरह क्रोध … Read more