ग्राहक आणि भागधारकांनी जयराज ग्रुपला ‘२०२५-२६ मधील भारतातील सर्वात विश्वसनीय ब्रँड’ म्हणून निवडले आहे. हा सत्कार समारंभ , मुंबई येथे पार पडला. आपल्या ब्रॅण्डला मिळालेली ही उप्लाब्दी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, जयराज ग्रुपने इंडिया टुडे (टेलिव्हिजन पार्टनर) आणि बिझनेस स्टँडर्डसह आघाडीच्या डिजिटल आणि प्रिंट मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्यापक मोहीम राबवली.