तरुणांनी समाज माध्यमांच्या आहारी जाऊ नये – डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ !
पुणे, कुटुंबव्यवस्था आणि मुल्याधिष्ठीत जीवन पद्धती ही भारतीयांची ओळख असून या दोन मूल्यांच्या जोरावर आपण संपूर्ण जगाला आव्हान देऊ शकतो. याची जगाला जाणीव असल्यानेच भारताची सृजनशील क्रयशक्ती समाज माध्यमांमध्ये अडकवून ठेवणे आणि समाज माध्यमाव्दारे त्यांची जीवनदृष्टी कलुषित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर तरूणांनी समाज माध्यमांच्या आहारी जाऊ नये, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ … Read more