लोनावळा येथील जैन स्थानकामध्ये आचार्य श्री आनंद ॠषिजी म सा यांचा १२५ वा जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी प. पू. ज्ञानप्रभाजी म. सा. यांच्या सान्निध्यात संपन्न !

डॉ अशोककुमार पगारिया यांनी विशद केले, आचार्यश्रीं चे सर्वच क्षेत्रातील योगदान ! लोनावळा येथे जैन स्थानकांमध्ये प पू ज्ञानप्रभाजी म सा यांचा चातुर्मास संपन्न होत आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंदॠषिजी म सा यांचा १२५ वा जन्मोत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे माध्यमातून संपन्न झाला, यावेळी महासती जी आणि उपस्थित प्रमुख अतिथी यांनी आचार्य आनंद ॠषिजी म … Read more

एकता म्हणजेच साधना, एकता म्हणजेच आराधना – प. पू .श्री मुकेश मुनीजी म. सा. !

जिथे एकता आहे, तिथे शक्ती आहे. आणि जिथे विघटन आहे, तिथे विनाश अटळ आहे. जैन धर्मामध्ये “समवसरण” हे संगठनाचे सर्वोच्च उदाहरण मानले जाते. भगवान महावीराने जेव्हा केवलज्ञान प्राप्त केले, तेव्हा देव, मनुष्य आणि तिर्यंचसुद्धा त्यांच्या प्रवचनासाठी समवसरणात एकत्र येत असत. समवसरणात कोणतीही जात, वर्ण, पद, प्रतिष्ठा यांचा भेद नव्हता — सर्वजण एकाच मंडपात, समान रीतीने, … Read more

भव्य पारणा महोत्सव संपन्न – तपस्वियों के संयम और साधना को मिला गुरु कृपा का आशीर्वाद !

२६ जुलाई को परम पूज्य उपाध्याय श्री प्रवीणऋषिजी म.सा. के सान्निध्य में हुआ आयोजन ! पुणे, परिवर्तन चातुर्मास २०२५ के अंतर्गत, २६ जुलाई को वर्धमान संस्कृती केंद्र, गंगाधाम परिसर में भव्य पारणा महोत्सव का आयोजन संपन्न हुआ। परम पूज्य उपाध्याय श्री प्रवीणऋषिजी म.सा. के पावन सान्निध्य में हुए इस आयोजन में अनेक जिन तपस्वियों ने … Read more

पुणे में 126 वां श्री गुरु आनंद जन्मोत्सव – 2100 सामूहिक अष्टादश अट्ठाई महोत्सव का भव्य आयोजन !

पुणे, उपाध्याय प्रवर प. पू. प्रवीण ऋषिजी म. सा. के सानिध्य में 25 जुलाई 2025 को सुबह 8.30 बजे से दोपहर 12.00 बजे तक पुणे के वर्धमान सांस्कृतिक केंद्र के समीप, गंगाधाम शत्रुंजय रोड पर 126 वां श्री गुरु आनंद जन्मोत्सव अत्यंत उत्साह और भक्तिभाव के साथ मनाया जाएगा। इस अवसर पर भव्य 2100++ सामूहिक … Read more

शांततेचा स्वभाव आणि मौनाची ताकद – प. पू. श्री मुकेश मुनीजी म. सा. !

पुणे, कधी, किती आणि कसे बोलावे – हे पूर्णपणे आपल्या हातात असते. अनेकदा मौन हेच सर्वश्रेष्ठ उत्तर ठरते. “जेव्हा पर्यंत बोलायला सांगितले जात नाही, तेव्हा पर्यंत न बोललेलेच चांगले,” ही धारणा अंगीकारली पाहिजे. मोलाचे तीन बोलण्याचे नियम: 1. मनामध्ये कोणतीही अडचण किंवा द्वेष न ठेवता बोलावे. 2. जेव्हा पर्यंत बोलणे आवश्यक वाटत नाही, तेव्हा पर्यंत … Read more