पनवेल में राष्ट्रीय महिला अधिवेशन सम्पन्न – नारी चेतना , संतुलन की समीक्षा !

पनवेल, श्रमणसंघीय युवाचार्य पूज्य श्री महेन्द्र ऋषिजी म.सा. के पावन सान्निध्य में राष्ट्रीय महिला अधिवेशन का भव्य आयोजन संपन्न हुआ। अधिवेशन की संकल्पना पु राष्ट्रीय अध्यक्षा रूचिराताई सुराणा द्वारा की गई, तथा आयोजन पंचम झोन की अध्यक्षा कल्पना कर्नावट एवं पनवेल महिला मंडळ की स्मिता बठिया द्वारा किया गया ! राजकीय जगत से विधायक श्री … Read more

श्री उवसग्गहरं स्तोत्र च्या सामूहिक पठणाचे भव्य आयोजन !

पुणे, “श्री उवसग्गहरं स्तोत्राच्या नियमित स्मरणामुळे दृष्टग्रह,रोगपिडा,शत्रु आदि सांसारिक दुःखपिडा दुर होतात व मनुष्य प्राणीमात्रामधे सुख समृद्धी प्राप्त होते अशी धारणा आहे,याच अनुषंगाने जैन धर्मियांमध्ये महामंगलकारी समजल्या जाणाऱ्या श्री. उवसग्गहरं स्तोत्राच्या सामुहिक पठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी रसिकलाल एम धारीवाल फाऊंडेशन तर्फे केले जाते. यावर्षी स्तोत्र पठणाचे नववे वर्ष असून प्रथम कार्यक्रम २०१७ मध्ये दानशूर आदरणीय … Read more

वर्धमान प्रतिष्ठान में पूज्य श्री सुशीलाजी महासतीजी के आशीर्वाद से पशु-पक्षियों के लिए दूसरा अरहम एम्बुलेंस पुणे में लॉन्च, मिलेगा मुफ्त प्राथमिक उपचार !

पुणे, “करुणा कर्म में” के आदर्श वाक्य पर चलते हुए, राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनि महाराज साहेब की प्रेरणा से अरहम युवा सेवा समूह ने पुणे में अपना दूसरा पशु एम्बुलेंस शुरू किया है। इसका उद्देश्य घायल और बीमार पशु-पक्षियों को मौके पर ही मुफ्त प्राथमिक उपचार प्रदान करना है। यह नया एम्बुलेंस PCMC क्षेत्र … Read more

लोनावळा येथील जैन स्थानकामध्ये आचार्य श्री आनंद ॠषिजी म सा यांचा १२५ वा जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी प. पू. ज्ञानप्रभाजी म. सा. यांच्या सान्निध्यात संपन्न !

डॉ अशोककुमार पगारिया यांनी विशद केले, आचार्यश्रीं चे सर्वच क्षेत्रातील योगदान ! लोनावळा येथे जैन स्थानकांमध्ये प पू ज्ञानप्रभाजी म सा यांचा चातुर्मास संपन्न होत आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंदॠषिजी म सा यांचा १२५ वा जन्मोत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे माध्यमातून संपन्न झाला, यावेळी महासती जी आणि उपस्थित प्रमुख अतिथी यांनी आचार्य आनंद ॠषिजी म … Read more

एकता म्हणजेच साधना, एकता म्हणजेच आराधना – प. पू .श्री मुकेश मुनीजी म. सा. !

जिथे एकता आहे, तिथे शक्ती आहे. आणि जिथे विघटन आहे, तिथे विनाश अटळ आहे. जैन धर्मामध्ये “समवसरण” हे संगठनाचे सर्वोच्च उदाहरण मानले जाते. भगवान महावीराने जेव्हा केवलज्ञान प्राप्त केले, तेव्हा देव, मनुष्य आणि तिर्यंचसुद्धा त्यांच्या प्रवचनासाठी समवसरणात एकत्र येत असत. समवसरणात कोणतीही जात, वर्ण, पद, प्रतिष्ठा यांचा भेद नव्हता — सर्वजण एकाच मंडपात, समान रीतीने, … Read more