वाणीभूषण प. पु. प्रीतीसुधाजी म.सा. का जन्मोत्सव नाशिक रोड में उत्साह के साथ संपन्न !

नाशिक रोड देवलाली (नाशिक रोड) स्थित श्री. कलापूर्णम संस्कार भारती वाणीभूषण प. पु. प्रीतीसुधाजी म.सा. का जन्मोत्सव श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फ्रेंस चतुर्थ जोन महाराष्ट्र प्रांत द्वारा आयोजित चातुर्मास के दौरान बड़े ही उत्साह के साथ मनाया गया। यह समारोह 1 अगस्त को संपन्न हुआ। इस अवसर पर महाराष्ट्र प्रांत चतुर्थ जोन के … Read more

नामको रुग्णालयात सुप्रा-मेजर शस्त्रक्रिया यशस्वी !

७.५ किलोची गाठ काढून महिलेचा जीव वाचवला ! नाशिक, आदिवासी भागातील मध्यमवयीन महिला गेल्या काही दिवसांपासून पोटदुखी आणि भूक न लागणे या त्रासांनी त्रस्त होती. तिला नामको रुग्णालयात दाखल करण्यात आले. कॅन्सर सर्जन डॉ. अमोघ काळे यांनी तिची प्राथमिक तपासणी करून तिला पोटाची सोनोग्राफी व इतर काही तपासण्या करण्याचा सल्ला दिला. प्राथमिक सोनोग्राफीत या महिलेच्या … Read more

अर्हम विज्जा प्रणेता परम श्रद्धेय गुरुदेव उपाध्याय श्री प्रवीण ऋषिजी महाराज साहब के पावन सान्निध्य में ReligiousRaaga Story Books शृंखला के प्रथम दो भागों का लोकार्पण सुसम्पन्न !

लोकार्पण संघ अध्यक्ष श्री अनिल जी नाहर, स्वागत अध्यक्षा सौ. राजश्री जी पारख, उपाध्यक्ष श्री सुरेन्द्रजी संचेती, मंत्री श्री पवनजी भंडारी तथा दिवाकर प्रभात इंटलेक्ट एलएलपी के निदेशक श्री राजेश सुराना, श्री आलोक मुणोत, श्री पारस सुराना एवं श्रीमती सुषमा सुराना द्वारा किया गया। सौ. राजश्री जी पारख ने गुरुदेव के चरणों में तथा श्रीमती … Read more

क्रोध : स्वयं का सबसे बड़ा शत्रु – जिनशासन प्रभाविका प. पू. चैतन्यश्रीजी म. सा. !

पुणे, प. पू. चैतन्यश्रीजी म. सा. ने अपने प्रवचन में क्रोध को जीवन का सबसे बड़ा शत्रु बताते हुए कहा कि यह प्रीति का नाश करता है और जीवन को खतरे से भर देता है। आपश्री ने समझाया कि जिस तरह अंधेरे को दूर करने के लिए रोशनी की जरूरत होती है, उसी तरह क्रोध … Read more

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या ‘भारतीय आहोत, भारतीयच वापरू’ जनजागृती अभियानाला सुरुवात !

‘आत्मनिर्भर भारत’ घडवण्यासाठी महाराष्ट्र चेंबरचा पुढाकार; अमेरिकेच्या 50% कराला सडेतोड उत्तर ! कोल्हापूर, भारताला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि ‘आत्मनिर्भर’ बनवण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चर या संस्थेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून त्यांनी ‘भारतीय आहोत, भारतीयच वापरू’ या नावाने एक राज्यव्यापी जनजागृती अभियानाची सुरुवात केली आहे. या … Read more