प्राप्तिकर कराच्या बाबतीत नोकरदारांना आणि इतर करदात्यांना सुद्धा फार मोठा दिलासा देणारा अर्थसंकल्प

पुणे, अर्थमंत्री निर्मला जी सिताराम यांनी सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय करदात्यांच्या अपेक्षेप्रमाणे  फार मोठी सवलत प्राप्तिकरामध्ये या अर्थसंकल्पामध्ये दिलेली आहे नोकरदारांच्या बाबतीत त्यांच्या स्टॅंडर्ड डिडक्शन मध्ये 50000 पासून 75 पर्यंत पर्यंत वाढ केल्यामुळे त्यांना 12 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर टॅक्स लागणार नाही ,  मात्र त्यांचे कॅपिटल गेन चे उत्पन्न असु नये.रु 12 लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्यांना … Read more

मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने समाधानकारक अर्थसंकल्प

पुणे, दि. १ : केंद्रिय अर्थमंत्री मा. श्रीमती निर्मला सितारामन यांनी लोकसभेत सन २०२५-२६ साठी सादर केला आहे.

विकसित भारताला खराअर्थाने न्याय देणार हा अर्थसंकल्प – प्रवीण चोरबेले(मा अध्यक्ष दि.पुना मर्चंट चेंबर)

आज रोजी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६चा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी हा अत्यंत महत्वाचा आहे. हा कॉमन मॅनचा अर्थसंकल्प आहे. शेती, विद्यार्थी, आरोग्य, मध्यमवर्ग अशा सर्व घटकांना न्याय मिळाला आहे. व कर दात्यांना सुखद धक्का दिला आहे व अपेक्षेच्या पुढे दिलासा देणार आहे