महाराष्ट्रात स्थायिक राजस्थानी बंधूंनी जन्मभूमीशी नाळ घट्ट करावी – झाबर सिंहजी खर्रा, शहर विकास मंत्री, राजस्थान !
पुणे, ‘जहाँ न जाए बैलगाडी, वहाँ जाए मारवाडी’ या उक्ती प्रमाणे आपला मारवाडी समाज हा कष्टाळू आणि प्रामाणिक आहे, हे सिध्द होते. तो प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या जोरावर राजस्थानमधून येऊन आपला समाजबंधू महाराष्ट्रात स्थायिक झाला आहे. परंतु, आता महाराष्ट्रात स्थायिक राजस्थानी बंधूंनी जन्मभूमीशी नाळ घट्ट करावी, असे मत राजस्थानचे शहर विकास मंत्री झाबर सिंहजी खर्रा यांनी व्यक्त केले. … Read more