शांततेचा स्वभाव आणि मौनाची ताकद – प. पू. श्री मुकेश मुनीजी म. सा. !
पुणे, कधी, किती आणि कसे बोलावे – हे पूर्णपणे आपल्या हातात असते. अनेकदा मौन हेच सर्वश्रेष्ठ उत्तर ठरते. “जेव्हा पर्यंत बोलायला सांगितले जात नाही, तेव्हा पर्यंत न बोललेलेच चांगले,” ही धारणा अंगीकारली पाहिजे. मोलाचे तीन बोलण्याचे नियम: 1. मनामध्ये कोणतीही अडचण किंवा द्वेष न ठेवता बोलावे. 2. जेव्हा पर्यंत बोलणे आवश्यक वाटत नाही, तेव्हा पर्यंत … Read more