विश्वासार्हतेशिवाय व्यापारामध्ये यश मिळत नाही !

  राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे : स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन तर्फे पुरस्कार वितरण सोहळा ! पुणे, कोणताही व्यवसाय असला तरी त्यामध्ये चढ-उतार येत असतात. अशावेळी आपण खचून न जाता धैर्याने सामोरे गेले पाहिजे. ग्राहकांशिवाय व्यापार होऊ शकत नाही. त्यामुळे ग्राहक आकर्षित करण्यासाठी त्याला सर्वप्रथम व्यावसायिकांविषयी विश्वासार्हता वाटली पाहिजे. विश्वासा शिवाय कोणत्याही व्यापारामध्ये यश … Read more